Last Updated: Monday, April 30, 2012, 18:40
कमी मार्क्स मिळाले, म्हणून निकालाच्या दिवशीच विद्यार्थ्यांच्या हाती शाळा सोडण्याचा दाखला देण्याचा अजब प्रताप अंबरनाथमधल्या शाळेनं केला आहे. सुशिलाताई दामले शाळेकडून हे संतापजनक कृत्य घडलं आहे.
आणखी >>