Last Updated: Sunday, February 24, 2013, 11:43
केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. अशा पोरकट टीकांवर लक्ष द्यायचं असतं का? दुष्काळाचे प्रश्न आहेत, इतर प्रश्न आहे ते महत्त्वाचे आहेत.
आणखी >>