विदर्भवासियांची सरकारदरबारी पुन्हा थट्टाच!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 21:35

अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या विदर्भवासियांची सरकारनं पुन्हा एकदा थट्टा सुरू केली आहे. दहा वर्षांपूर्वीच्या पीडितांना मदत देण्याचं सोडून, सरकारनं नुकसाग्रस्तांचा आढावा घेण्यासाठी पथक पाठवलंय. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच याची कबुली दिलीय.

उत्तर भारत पाण्याखाली; ६० जण ठार

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 09:47

मान्सूनच्या पावसानं जोरदार धडक दिल्यानं उत्तर भारतातलं जनजीवन अक्षरश: कोलमडलंय. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात पूराची परिस्थिती निर्माण झालीय.

राज्यात पावसाचा तडाखा, अतिवृष्टीचा इशारा

Last Updated: Monday, September 3, 2012, 19:18

दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा प्रसन्न झालाय. मराठवाड्यात आज पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, बीड, परभणी आणि उस्मानाबाद परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. कोकणातही चांगला पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.