Last Updated: Monday, January 30, 2012, 16:17
मुंबईतल्या ओशिवरामधील अदनान पत्रावाला अपहरण आणि हत्येप्रकरणी चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकारी वकील कटाची थिअरी कोर्टासमोर मांडू न शकल्यामुळे या केसमधील चार आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.
आणखी >>