Last Updated: Monday, January 28, 2013, 16:50
जालना येथे समाजवादी पार्टीने आयोजित केलेल्या मेळाव्यात भाषण करताना अबू आझमी यांनी राज ठाकरे यांना पुन्हा एकदा खुलं आव्हान दिलं आहे. दिल्ली बलात्कार प्रकरणातील आरोपी युपी-बिहापी असल्याचा आरोप करणारे राज ठाकरे औरंगाबादमधील गँगरेप घटनेबाबत का मौन बाळगून गप्प आहेत? असा सवाल अबू आझमींनी केला.