Last Updated: Wednesday, November 13, 2013, 15:23
वादविवाद आणि खूपसारा धिंगाणा हा रिअॅलिटी शो चा एक अनिर्वाय भाग झाला आहे. सध्या चर्चेत असणारा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस ७’ पर्व अशाच काही कारणांमुळे गाजतंय, या पर्वातील स्पर्धक अत्यंत वादग्रस्त आहेत. त्यामुळे शोला चांगलाच टिआरपी मिळत आहे. कॅमेऱ्यांसमोर वावरताना जो तो आपली प्रतिभा कशी उत्कृष्ट ठरेल याच प्रयत्नात असतो.