Last Updated: Friday, November 8, 2013, 12:05
ण्याचे पोलीस उपायुक्त मकरंद रानडे यांनी महिलांशी अरेरावी केल्याचं समोर आलंय. रानडे यांनी महिलांना शिवीगाळ करत महिलांना मारहाणही केलीय. स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीदरम्यान हा प्रकार घडला.
Last Updated: Thursday, September 26, 2013, 15:31
महागाईचा फटका गणेशोत्सवालाही बसलाय. याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळेल लालबागच्या राजाच्या मंडपात. लालबागच्या राजाचं उत्पन्न गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा घटलंय.
Last Updated: Thursday, June 6, 2013, 12:41
भारतीय लष्करी जवानांची अरेरावी सहा तरुणांच्या जीवावर बेतलीय. चुकून सैन्यासाठी राखीव असलेल्या रेल्वेच्या डब्यात चढलेल्या या सहा जणांना लष्करी जवानांनी धावत्या गाडीतून बाहेर फेकलं. मंगळवारी लखनौमध्ये ही घटना घडलीय.
Last Updated: Monday, April 2, 2012, 21:20
मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत.
आणखी >>