Last Updated: Monday, January 21, 2013, 18:10
‘आदिवासी कधीही बलात्कार करत नाहीत’, असं वक्तव्य समाजसेविका राणी बंग यांनी केलं आहे. शांतीनिकेतन लोकविद्यापीठातर्फे भावनिक एकात्मता आणि कर्मयोगिनी पुरस्काराने राणी बंग यांना सन्मानित करण्यात आला. याप्रसंगी राणी बंग यांनी आपल्या भाषणात हे उद्गार काढले.