Last Updated: Tuesday, June 5, 2012, 17:20
केंद्र सरकारनं आज वर्ष २०१२-१३साठी नव्या व्यापार नीतीची घोषणा केलीय. भारताची निर्यात २० टक्के वाढवून ती ३६० अरब डॉलरपर्यंत पोहचवण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी म्हटलंय.