काँग्रेस-भाजपचं षडयंत्र, आमच्याकडे ४८ तास - केजरीवाल

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 16:12

आम आदमी पक्षाचं सरकार अस्थिर करण्यासाठी काँग्रेस आणि भाजप मिळून षडयंत्र रचत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलाय. आमच्याकडे आता ४८ तास असून यामध्ये आम्ही जनतेची जास्तीत जास्त सेवा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.