Last Updated: Wednesday, February 1, 2012, 17:28
सिडनीतील पहिल्या टी-२० मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने उत्कृष्ट खेळ करत भारतासमोर १७२ रन्सच आव्हान ठेवलं आहे. धडाकेबाज सुरवात केली. त्यांनी भारतीय बॉलर्स निष्प्रभ ठरले. ऑस्ट्रेलियाने चार विकेटच्या मोबदल्यात १७१ रनपर्यंत मजल मारली.