Last Updated: Tuesday, May 8, 2012, 09:48
एअर इंडियाच्या १०० हून अधिक पायलटांचे व्यवस्थापनाबरोबरचे बोलणे फिस्कटल्याने ते सोमवारी मध्यरात्रीपासून संपावर गेले आहेत. याचा परिणाम विमान उड्डानावर झाला आहे. त्यामुळे काही मार्गावरील हवाई वाहतूक बंद आहे.
आणखी >>