उत्तर भारतीयांच्या मतांवर मुंबई भाजपचा डोळा

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:25

मुंबई भाजपकडून मनसेच्या नाकावर टिच्चून राजकीय शक्तीप्रदर्शन सुरूय. उत्तर भारतीयांच्या मतावर डोळा ठेवून मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी छटपूजेनिमित्त संपूर्ण मुंबईत होर्डिंग्ज लावलेत. हे होर्डिंग्ज लावून मुंबई भाजपनं मनसेलाच आव्हान दिलंय.

राज ठाकरेंची तातडीनं चौकशी करा - न्यायालयाचे आदेश

Last Updated: Friday, March 8, 2013, 10:56

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांबाबत केलेल्या वक्तव्यांचा तपास वेगानं केला जावा, असे आदेश दिल्ली कोर्टानं दिलेत. राज ठाकरे यांनी मुंबई आणि महाराष्ट्रात येणाऱ्या उत्तर भारतीयांना घुसखोर असं संबोधलं होतं.

उत्तर भारतीय नेत्यांना मराठी माणसाचे वावडे- राज

Last Updated: Thursday, January 24, 2013, 12:57

`दिल्लीतील उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रातील मराठी नेत्यांचं नेहमीच वावडं आहे, त्यामुळेच नितीन गडकरी यांना बाजूला सारण्यात आलं आहे.`

उत्तर भारतीयांना हवी मुंबईतील ४० एकर जमीन

Last Updated: Thursday, December 20, 2012, 22:47

मुंबईमध्ये स्थानिक पक्षांचा उत्तर भारतीयांविरुद्ध सुरू असणारा राडा थंड होताच उत्तर भारतीयांनी मुंबईमध्ये ४० एकर जागा मागितली आहे. यामुळे पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये उत्तर भारतीयांसाठी विद्यापीठ स्थापन करायचं असून त्यासाठी ४० एकर जागेची मागणी उत्तर भारतीय संघाने राज्य सरकारकडे केली आहे.

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे?

Last Updated: Saturday, October 6, 2012, 11:12

उत्तर भारतीयाला महाराष्ट्रात आरक्षण कसे दिले जाऊ शकते, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. त्यांना महाराष्ट्रात आरक्षणाची सुविधा कशी मिळू शकते, अशी विचारणा करीत न्यायालयाने स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.

राज ठाकरे यांच्यावरील अटक वॉरंट रद्द

Last Updated: Monday, April 2, 2012, 14:43

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण रेल्वे कोर्टात हजर झालेत. त्यामुळं त्यांच्यावरील वॉरंट रद्द करण्यात आलं आहे. राज ठाकरे यांनी कोर्टात सूनावणीला गैरहजर राहण्याची परवानगी मागितली आहे.

राजकारण नको, मूल्यमापन करा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 11:07

सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.