उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:32

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.