तेलाच्या गाळात खारफुटीचं जंगल घेतंय अखेरचा श्वास...

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 09:01

मुंबईच्या माहूल भागात खारफुटीचं जंगल नष्ट करण्यासाठी खराब झालेल्या तेलाचा गाळ वापर करण्यात आलाय. सुमारे शंभर एकरांवरील वनसंपदा यामुळं धोक्यात आली असून वनविभाग मात्र कासवाच्या चालीनं वनसंपदा वाचवण्याचा प्रयत्न करतंय.