रिडले कासव पिलांना जीवनदान

Last Updated: Saturday, April 7, 2012, 22:43

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ल्यातल्या वायंगणीच्या बीचवर ७७ रिडले कासवांच्या पिलांना जीवनदान देण्यात आले आहे. या पिलांना सुखरुप समुद्रात सोडण्यात आले आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगडमधील वेळास सागरकिनारीही अशी मोहीम राबविण्यात येत आहे. याठिणी कासवांच्या पिलांसाठी घरे तयार केली जातात.

प्रयत्न वाळूचे कण रगडीता...

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 15:14

जगभरात राजस्थान ऐतिहासिक राजवाडे, किल्ले आणि पर्यटन स्थळांसाठी ओळखलं जातं. राजस्थाच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारीत आहे. राजस्थानमध्ये चार वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर ऑलिव्हची लागवड करण्यात आली होती. या प्रायोगिक तत्वावरील प्रयोगाला यश मिळाल्याने राजस्थानमधले शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.