Last Updated: Tuesday, February 26, 2013, 18:38
ऐन दुष्काळात नगरसेविकांनी केरळच्या टूरचा घाट घातलेला असताना औरंगाबाद महापालिकेचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शहरातल्या जलवाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी चक्क शिवरायांचे वस्तू संग्रहालय गहाण टाकण्याची वेळ आली आहे. शहरातल्या इतरही २४ मालमत्ता गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.