Last Updated: Wednesday, November 16, 2011, 14:42
नवी मुंबई शहरात मंगळवारी सगळ्याच रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग साचले होते. कारण कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या वाहनचालकांना वेतन वेळेवर मिळावं या मागणीसाठी त्यांनी एक दिवसाचा संप पुकारला होता पण त्याचा नाहक त्रास सर्वसामान्यांना बसला.