Last Updated: Sunday, June 2, 2013, 22:40
बीसीसीआयच्या या निर्णयावर माजी कसोटीपटू आणि भाजप खासदार कीर्ती आझाद यांनी तीव्र शब्दांत टीका केलीये. श्रीनिवासन अध्यक्ष राहिले, तर दालमिया अंतरीम अध्यक्ष कसे होऊ शकतील, असा घटनात्मक सवालच आझाद यांनी केलाय.
Last Updated: Thursday, May 17, 2012, 13:28
आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगच्या प्ररकरणावरून लक्ष हटवण्यासाठी बीसीसीआयनं ही खेळी खेळली, असा थेट आरोप करत किर्ती आझाद यांनी एकच खळबळ उडवून दिलीय.
आणखी >>