Last Updated: Tuesday, May 22, 2012, 23:47
आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोलकाताने फायनलमध्ये धडक मारली आहे. शाहरूखने टीम खरेदी केल्यानंतर तब्बल पाचव्यावर्षी त्याच्या टीमने फायनलमध्ये झेप घेतली आहे. कोलकत्याने १८ रनने विजय मिळवला आहे.
आणखी >>