Last Updated: Wednesday, October 3, 2012, 08:53
एका कुटुंबाला एका वर्षात फक्त सहा सिलिंडरवर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय. या निर्णयामुळं एकत्र राहणाऱ्या कुटुंबांचं कंबरडचं मोडलंय. याचा फटका जसा सामान्य माणसाला बसलाय तसाच आनंदवनसारख्या सामाजिक प्रकल्पांनाही बसलाय.