Last Updated: Thursday, March 14, 2013, 19:12
पावसामुळे भारत आणि ऑस्ट्रेलियात तिसरा कसोटी सामना झाला नाही. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानं उर्वरित चार दिवस मॅच अर्धा तास लवकर म्हणजे सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे.
Last Updated: Thursday, March 14, 2013, 12:07
सलग दोन कसोटी जिंकलेल्या भारताला तिसरा मोहालीतील सामना जिंकन्याची आशा होती. मात्र, या आशेवर पावसाचे पाणी पडले आहे. मोहालीच्या आकाशात सकाळपासून काळ्या ढगांनी दाटी केली आहे.
आणखी >>