भारताने मोहाली आणि मालिका जिंकली!

Last Updated: Monday, March 18, 2013, 17:00

चेन्नई, हैदराबादपाठोपाठ टीम इंडियानं मोहलीही जिंकली. भारतीय टीमनं कांगारुंवर 6 विकेट्सने मात केली. कांगारुंनं ठेवलेलं 133 रन्सचं टार्गेट टीम इंडियानं 4 विकेट्स गमावून पार केलं. या विजयासह टीम इंडियानं विजयी हॅटट्रिक साधली.

भारताला विजयासाठी १३३ धावांची गरज

Last Updated: Monday, March 18, 2013, 15:57

मोहाली टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियानं दुस-या इनिंगमध्ये 3 विकेट्स गमावून 75 रन्सपर्यंत मजल मारली आहे. कांगारु अजूनही भारताच्या 16 रन्सनं पिछाडीवर आहेत. फिलीप ह्युजेस 51 रन्सवर आणि नाईट वॉचमन 4 रन्सवर नॉटआऊट आहेत.

टीम इंडियाने किवींना नाचवले, ५ बाद १००

Last Updated: Friday, August 24, 2012, 18:41

भारताच्या पहिल्या डावातील ४३८ धावांचा पाठलाग करताना पाहुण्या किवी संघाचा भारतीय फिरकीने अक्षरक्षः खुर्दा पाडला. दुसऱ्या दिवसाच्या अखेरी न्यूझीलंडने ४० षटकात ५ बाद १०० धावा केल्या आहेत. भारताकडून ओझा आणि अश्विन यांनी अनुक्रमे २ आणि ३ बळी टिपले.