भाजपनं सरकारला केलं 'टार्गेट'

Last Updated: Friday, December 30, 2011, 19:51

सरकारनं जनतेला लोकपाल बिलापासून वंचित ठेवलं आहे. त्यामुळं नैतिकतेच्या आधारे सरकारनं राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपनं केली आहे. भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. सरकारनं घाबरुन मतदानापासून पळ काढल्याची टीका त्यांनी केली.