Last Updated: Wednesday, May 28, 2014, 20:53
उस्मानाबादमधील कनगरा गावात दारूबंदीची मागणी करणाऱ्या ग्रामस्थांना झालेल्या मारहाण प्रकरणी चार पोलिसांना निलंबित करण्यात आलंय.
Last Updated: Wednesday, August 14, 2013, 16:27
हरियाणातील पंचकूला कोर्टाच्या निकालामुळे तीन गावांमधील तब्बल २५० गावकरी करोडपती बनले आहेत. या गावांमधील जमिनीवर रेसिंडेंशल सेक्टर बनवण्यात येणार आहेत.
Last Updated: Thursday, November 10, 2011, 06:04
कल्याणमध्ये बिल्डरच्या गुंडांनी केलेल्या मारहाणीत दोन गावकरी गंभीर जखमी झालेत. जमीन बळकावण्यासाठी निर्मल लाईफ स्टाईलच्या बिल्डरनं मारहाण केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय.
आणखी >>