Last Updated: Tuesday, October 8, 2013, 20:26
श्री गणेशाला निरोप दिल्यानंतर आनंदाचे व सौख्याचे लेणं लेवून नवरात्र येते. देवीची पुजा करुन घटस्थापना होते व नवरात्रीच्या जागरणाला प्रारंभ होतो. आणि सोबतच सुरुवात होते ती दांडियाच्या जल्लोषाला !
Last Updated: Tuesday, October 16, 2012, 08:20
आज घटस्थापना... नवरात्रीतली पहिली माळ... आजपासून नऊ दिवस नवरात्रीचे... हे नऊ दिवस जागरण, उपवास आणि दांडियाच्या रंगांनी उजळून निघतील.
आणखी >>