`मनरेगा`मध्ये पावणे दोन कोटींचा घोटाळा!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 12:55

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना म्हणजेच `मनरेगा` या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी योजनेत तब्बल पावणे दोन कोटींचा घोटाळा उघड झालाय.