Last Updated: Friday, February 10, 2012, 15:18
लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी अखेरीस माघार घेत सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहेत. त्यामुळे गेले काही दिवस केंद्र सरकार आणि लष्करप्रमुख व्हि.के.सिंह यांच्यातील वाद संपुष्टात आला आहे. केंद्र सरकारनेही आपला आदेश मागे घेत तडजोडीचे संकेत सकाळीच दिले होते.