Last Updated: Tuesday, May 1, 2012, 09:41
दुष्काळाच्या झळा पश्चिम महाराष्ट्राच नाहीतर इतर भागांनाही बसतायत. जळगावात पारा ४5 अंशांवर गेलाय. जलस्त्रोत कोरडे पडू लागल्यानं तीव्र पाणीटंचाईचा सामना ग्रामीण भागातल्या नागरिकांना करावा लागतोय.
आणखी >>