शिक्षणाचा नवा अजेंडा, विद्यार्थ्यांचा हिरवा `झेंडा`

Last Updated: Saturday, October 13, 2012, 20:13

एरव्ही सरकारी शाळा म्हणजे अनागोंदी असाच आपला समज आहे.. शाळेची अवस्था दयनीय, विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य आणि त्यात ग्रामिण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे विचारायची सोयच नाही. मात्र औरंगाबादपासून जवळ असलेल्या माळीवाडा भागातल्या जिल्हा परिषद शाळेनं ही ओळख बदललीय..

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर `पाणी`...

Last Updated: Friday, October 5, 2012, 18:29

सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...