Last Updated: Tuesday, June 26, 2012, 17:00
अग्नीसारख्या क्षेपणास्त्रापेक्षा देशाला जास्त गरज आहे ती शौचालयांची, असं म्हटलंय केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी. बरोबरच या ‘बायो टॉयलेटस्’ला ‘बापूं’चं नाव देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलीय. आणि दोन्ही वाक्यांवर त्यांना तोंडावर पडायची वेळ आलीय.