Last Updated: Friday, June 15, 2012, 19:30
'माझी लोकं शांततेत काम करतील त्यांना त्रास दिला तर लक्षात ठेवा', 'त्यानंतर मात्र महाराष्ट्रात असा हंगामा उभा करीन तो कोणालाही रोखता येणार नाही', असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलनाक्यावरील वसूलीबाबत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.