Last Updated: Saturday, March 23, 2013, 18:42
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवसअखेर भारत केवळ 4 रन्सचीच आघाडी घेऊ शकलाय. दुस-या दिवसअखेर टीम इंडिया 8 विकेट्स गमावत 266 रन्सवर खेळत होती.
आणखी >>