Last Updated: Monday, June 9, 2014, 15:47
उत्तरप्रदेशमधील वेटलिफ्टर मोहम्मद अझरुद्दीन या खेळा़डूला रेल्वे प्रवासात पाणी न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
Last Updated: Monday, November 18, 2013, 10:23
ठाण्यातील कळवा भागात आज रात्री पुन्हा एक इमारत कोसळली. पण, या घटनेत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
Last Updated: Sunday, June 30, 2013, 16:17
उत्तराखंडातल्या महाप्रलायसंबंधी एक धक्कादायक माहिती समोर येतेय. हवामान खात्यानं याबाबतचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनानं हा इशारा गांभीर्यानं न घेतल्यानं हजारो जणांना आपले प्राण गमावावे लागले.
Last Updated: Sunday, June 23, 2013, 13:10
उत्तराखंडात झालेल्या महाप्रलयाने अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय. प्रचंड जिवितहानी या महाप्रलयात झालीय. निसर्गाच्या या रुद्रावतारापुढे कुणाचच काही चालू शकलं नाही...
Last Updated: Friday, May 11, 2012, 16:22
मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका ही शहापूर तालुक्याची ओळख...मात्र मुंबईची तहान भागवणा-या याच तालुक्याला सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
Last Updated: Tuesday, April 3, 2012, 07:56
राज्यात उन्हाचा पारा वाढत चाललाय. त्याचा परिणाम सर्वत्र जाणवू लागलाय. पण तापत्या उन्हानं तहानलेले जीव मात्र पाण्याच्या शोधात प्राण गमावत आहेत.
आणखी >>