टपाल यंत्रणेतून तार, आता कायमची हद्दपार

Last Updated: Thursday, June 13, 2013, 16:45

मोबाइल, इंटरनेटच्या जमान्यात पत्र लिहिणं, तार पाठवणं या सारख्या गोष्टी कालबाह्य होऊ लागल्या हेत. त्यामुळे आता तार यंत्रणा बंद करण्याचा निर्णय भारत संचार निगमने घेतला आहे.