Last Updated: Monday, July 9, 2012, 11:00
औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोड गावात विषबाधेमुळं 14 मोर आणि 15 तितरांचा मृत्यू झालाय. शेतातील धान्य खाल्ल्यामुळं पक्षांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे.
आणखी >>