परतीच्या पावसाचे तीन बळी

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 08:50

दिवसभर उकाड्याने घाम निघालेल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांना सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने सुखद दिलासा दिला. मात्र, भिवंडीत दुदैवी घटना घडली. भिवंडीत वीज कोसळून तीन युवकांचा मृत्यू झाला.