Last Updated: Monday, November 14, 2011, 16:02
तृप्ती भोईर निर्मित 'हॅलो जयहिंद' हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज झाला असला तरी हा सिनेमा सेन्सॉरच्या कात्रीत अडकेल अशी भीती तृप्ती भोईर यांना वाटतेय. वास्तव घटनेवर आधारित असलेल्या या सिनेमामुळे या समाजामध्ये चीड निर्माण होऊ शकते.