Last Updated: Thursday, April 5, 2012, 18:01
चीनने भारताला पुन्हा धमकावले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडण्याची शक्यता आहे. दक्षिण चीमधील समुद्रातून तेल भारताने तेल काढले तर भारताला त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा चीनमधील एका अधिकाऱ्याने दिला आहे.