Last Updated: Thursday, January 24, 2013, 21:35
पंढरपूरच्या विठोबाचे काही मौल्यवान दागिने लंपास झाल्याची धक्कादायक बातमी झी 24 तासनं दाखवली होती. त्यानंतर आता विठ्ठल मंदिरात प्रसाद म्हणून दिले जाणारे लाडू निष्कृष्ट दर्जाचे असल्याचं उघड झालंय. खुद्द विधी आणि न्याय खात्याच्या अहवालातच पंढरीचं हे वास्तव उघड झालंय.