Last Updated: Wednesday, May 30, 2012, 09:21
निवडणुकीत मतदान करतांना नकाराधिकार असला पाहिजे आणि एकदा नाकारलेल्या उमेदवारांना पुन्हा निवडणूक लढवता येऊ नये असा कायदा करण्याची गरज आहे. तेव्हाच राजकारणाचे शुद्धीकरण होईल त्याशिवाय खरं स्वातंत्र्य मिळणार नाही.