`भारताचा दावा खोटा... पाकिस्तानला मिळालं पत्र`

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 17:55

‘भारतानं अजमल कसाबच्या फाशीसंदर्भातील निर्णयाचं पत्र पाठवलं होतं आणि आम्ही त्याचा स्वीकारही केला’ असं म्हणत पाकिस्ताननं भारतानं केलेला दावा फेटाळून लावलाय.