Last Updated: Monday, September 17, 2012, 16:43
अनियमित पावसामुळे यंदा तुरीवर संकट ओढवलंय. त्यामुळे तुरीच कमी प्रमाणात उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. मात्र काही उपाय योजना हाती घेतल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.
Last Updated: Friday, June 22, 2012, 09:53
अकोल्यातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पद्धती आणि पर्यावरण विभागानं एका अतिशय साध्या आणि कमी खर्चाच्या पद्धतीतून गेल्या दहा वर्षात १०० एकरातील ३०००हून अधिक झाडांना जिवदान देत त्यांना मोठं केलंय.
आणखी >>