Last Updated: Wednesday, June 13, 2012, 14:21
झोपडपट्टी पुनर्वसनसारख्या योजनांमध्ये बर-याचदा घरंच बांधून नसतात तर ब-याच बांधलेल्या घरांची अवस्था अशी असते की त्यात राहिला न गेलेलं बर अशी भावना होते. पण जर ही घर व्यव्यस्थित बांधून असूनही जर लाभार्थीना मिळत नसली तर काय म्हणायचं.