Last Updated: Tuesday, January 8, 2013, 16:19
सोमनाथमध्ये आपल्या सत्संगाला परवानगी न दिल्यास मोदी सरकार उखडून फेकून देऊ अशी गर्जना आसाराम बापूंनी केली आहे. ही आक्रमक पूर्वसूचना त्यांनी गाजियाबादमध्ये प्रवचनादरम्यानच दिली आहे.
आणखी >>