रत्नागिरी : २५१ प्राथमिक शाळांचं वीज कनेक्शन तोडलं

Last Updated: Thursday, March 20, 2014, 23:48

रत्नागिरी जिल्ह्यात वीज बिल न भरणाऱ्रयांवर वीज कनेक्शन तोडण्याची महावितरणने अवलंबिलेल्या कारवाईमध्ये जिल्हा परिषदेच्या २५१ प्राथमिक शाळांना फटका बसला आहे.