काटजूंचे काय करायचे ?

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 16:51

सामान्य आणि सरळसोट विधानांपेक्षा सनसनाटी आणि प्रक्षोभक वक्त्यव्यांना बातमीमूल्य जास्त असते. यावर माध्यमात काम करणा-या सर्वांचेच एकमत असेल. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे या देशातील माध्यमांना नियंत्रित करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष असलेले माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्यासारख्या कायदेपंडिताला तर ही बाब अगदी चटकन लक्षात येणे स्वाभाविक आहे.

`भारत पाकिस्ताननं एकत्र येण्यानंच प्रश्न सुटेल`

Last Updated: Monday, December 10, 2012, 09:46

प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांच्या एका विधानानं पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण केलाय. काटजू यांच्या मते, ९० टक्के भारतीय मूर्ख आहेत, अशा लोकांना अगदी सहजपणे आपल्या बाजूने वळवता येऊ शकतं.