Last Updated: Thursday, December 29, 2011, 23:20
मेलबर्न टेस्टमध्ये भारताला मानहानिकारक पराभव सहन करावा लागला. भारताची बॅटिंग या मॅचमध्ये पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात अनुभवी समजली जाणारी बॅटिंग लाईन अप भारताला पराभवापासून वाचवू शकली नाही.