Last Updated: Saturday, May 25, 2013, 09:44
एलबीटीला व्यापा-यांचा विरोध कायम आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या बैठकीनंतरही व्यापारी असमाधानी आहेत. मुजोर व्यापाऱ्यांचा हेका कायम असल्याने राज्य सरकार पेचात आहे.
Last Updated: Thursday, May 23, 2013, 19:55
गेले अनेक दिवस एलबीटी विरोधात पुकारलेला संप व्यापाऱ्यांना आज मागे घेतला. त्यामुळे सरकार आणि व्यापाऱ्यांमधील तिढा सुटला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर कुरघोडी करण्याची खेळी केली.
Last Updated: Tuesday, November 13, 2012, 20:19
ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.
आणखी >>