Last Updated: Thursday, April 5, 2012, 19:51
टी-20 महासंग्रामात विजय हा बॅट्समनचाच होतो. प्रत्येक टीमची भिस्त ही टीमला विजय मिळवून देणा-य़ा चेह-यांवर असते. असे बॅट्समन जे वारंवार बॉल बाऊंड्रीच्या पार पाठवतील. आयपीएलमध्ये ख्रिस गेल पासून ते विराट कोहलीमध्ये सगळ्यात मोठा हिटर कोण ही स्पर्धा लागणार आहे.